पोस्ट्स

डिसेंबर, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

।। वेळ कशी बदलते...।।

 ⌚वेळ कशी बदलते  ⌚                                         वक्त बीत जाये तो लोग भुला देतेहै।               बेवजह लोकअपनों को भी रुला देते है ।।                 जो दिया रात भर रोशनी  देता है।।                          सुबह होते ही लोग उसे भी,                                  बुझा देते है  ।।                                                     वरील कवितेतून लोकांचं वेळेनुरूप वागणं स्पष्ट केले आहे .आपल्या चांगल्या काळात अनेक मित्र असतात पण आपला काळ वाईटआला तेव्हा तेच मित्र आपल्यापासून दूर जातात. संकटाच्या काळात जे आपल्...

।।आपणचि करावा आपला विचार।।

         _॥आपण ची करावा आपला  विचार ॥             आपुला विचार करीन जिवाशी      काय या जनाशी चाड मज?       आपुले स्वहित जाणती सकळ       निरोधिता बळ दु:ख वाटे       आईको नाईको कथा कोणीतरी        जाउनिया घरी निजो सुखे।             तुकोबांंचा हा अभंंग आपणास आपला विचार आपणची करावा लागेल. आपल्या  हातुन जे जे होईल, तेच आपण करीत जावे.दुसर्य्याच्या उद्धाराची चिंंता करत बसण्यापेक्षा आपल्या स्वविकासाकडे लक्ष द्यावे.स्व:तला घडविण्यात आपला वेळ खर्च करा म्हणजे इतरांंना दोष द्यायला वेळच मिळणार नाही.तुम्ही उंंच शिखरावर जरुर चढा पण जगाने तुमच्याकडे पहाव म्हणुन नव्हेतर,त्या शिखरावरुन तुम्हाला जग पहाता याव म्हणुन. पण आपण स्व:तकड न पाहता इतरांंकड पाहतो, इथच जीवनाच गणित चुकत.त्यासाठी आपण स्वविकासाचाच विचार करायला हवा. थोडफार ज्ञान घेतलं की आपणास वाटतं मीच काय तेवढा शहाणा पण असं नसतं. आज-काल डिग्री घेतलेली व्यक्ती हुशार असते असा...