पोस्ट्स

जुलै, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वृृृृक्षारोपण काळाची गरज...

इमेज
🌱🎍🌿🎍🌱🎍🌿🎍☘🎍🌱🎍☘🎍    🌱 वृक्षारोपण काळाची गरज🌱 _________________________________________________________________________         वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे          पक्षीही सुस्वरे।आळविती।।           येणे सुख रुचे एकांताचा वास।            नाही गुणदोष। अंगी येत ।।      निसर्गाशी समरस झालेले,निसर्गाशी नात सांगणारे,पशूपक्ष्यांशी सोयरीक जोडणारे संतकवी तुकोबा खरेखुरे पर्यावरणवादी होते.तुकोबांच्या काळात पर्यावरण हाशब्द प्रचलित नव्हताच.नव्हेतर,समाजव्यवस्था निसर्गाला अनूरुपच होती.तुकोबा देहुच्या डोंगरावरील झाडांशी व पशु पक्ष्यांशी एवढे समरस झालै की,त्यांनी त्यांना 'सोयरी' अस म्हटलय,कुटुंबीयांचा दर्जा वृक्षांना दिला.हा अभंग वृक्षांचे महत्व जनसामान्यांना समजावतो,तुकोबाच नव्हेतर,त्याही अगोदर माउलींनी ज्ञानेश्वरीतुन सत्षुरुषलक्षणे जनसामान्यांना उपदेशिली_              जो खांडावया घावो घाली।         ...

।। एक हात मदतीचा..संवेदनांच्या जागृृृृतीचा...।।

🤝🏻🌱🤝🏻🌱🤝🏻🌱🤝🏻🌱🤝🏻🌱🤝🏻🌱🤝🏻 ✍🏻-------------------------------------------- _____॥ एक हात मदतीचा.. ....            .......संवेदनांच्या  जागृतीचा...।।        '                               "मदत"हा शब्दच मनाला एक प्रकारची सुखदहिरवळी समान.आपल्या मनात मदतीची भावना जेव्हा वृद्धिंगत होते आणि आपण ज्यावेळी एखाद्या गरजवंताला मदत करतो,तेव्हा गरजवंतासह आपणासही सुखद अनुभुती प्राप्त होते. '      'किसी के चेहरे की, मुस्कराहट तो बनो..खुशी ही न         नही,सुकुन भी मिलेगा..      अस कुठतरी वाचल होत.म्हणतात ना,गरजवंताची आजची वर्तमानस्थिती पाहुन त्याच्या भविष्यावर हसु नकाच.कारण, काळात अशी काही शक्ती आहे की,तो अत्यंत दुर्लक्षित असणार्य्या कोळशाच रुपांतरही हिर्य्यात करतो.काळाचा महीमा अगाध तो, राजाला रंक अन रंकाला राजा बनवतो.हे आपण जाणायला हव.आज दिसणार्य्या कोळशालाही निरखुनच पहायला हव.सार्य्याच कोळशा...

।।डोळ्यातला पाउस...।।

इमेज
💧🌱💦🌱💧🌱💦🌱💧🌱💦🌱💧 ✍🏻   💧 डोळ्यातला पाऊस ll💧                पाऊस ..पाऊस ...या शब्दातून पावसात भिजल्याचा भास होतो. पावसाची रिमझीम,रपरप,धो धो अशी रुप पाहत आपण पाउस अनुभवतो.त्याचं धावत रूप हिरवळ बनवत जात उजाड सृष्टीला नंदनवनासमन बनवणारा किमयागार पाऊस म्हणजे जणु चैतन्याची सनदच! मनाला आनंद देणारा पाऊस, पुन्हा पुन्हा बरसावा अस सर्वांनाच वाटत.विशेष करुन बळीराजा तर पावसाला नेहमीच आसुसलेलाच असतो. आजकाल आकाशात पहाव तर,काळे ढगही दिसेनासे झालेत, .उन्हाळ्यासम उन तापल.बरसणार्य्या सरी कोसळाव्यात असं वाटतं असतानाच पाउस हुलकावणी देतय,यामूळ सार्य्या सृष्टिच चैतन्यच हरवलय.पावसाच्या सरीत भिजायला मन..उत्सुकलय अन ओठावर भावगीतही तरळलय..  "चिंब पावसात ओली झाली आबादानी.. "  पावसाची गाणी आणि पावसाचे भावगीत अनेकांनी ऐकल, अनुभवातून लिहिलंही त्यांचे शब्दही त्या चैतन्यान चिंबच झाले म्हटले तर वावग ठरुच नये.        पाऊस मातीलाच नव्हे तर,         मनालाही भिजवतो        कोंब माती...

।। समरसभाव मनामनात रुजवणारी वारी पंढरीची अनुभवावी।।

इमेज
🚩,🎍🚩🎍🚩🎍🚩🎍🚩🎍🚩🚩🎍🚩🎍🚩🎍? ✍ ।।समरसभाव मनामनात रुजवणारी,वारी पंढरीची अनुभवावी.....।। __________________✍      विठ्ठलाची ओढ      किती गोड गोड      जोडोनिया कर ,      फुले मन.. आषाढ वारी..        आषाढवारीच्या योगाने पंढरीकडे लक्षावधी पाउल गेल्या सातशेहुन अधिक वर्षापासुन ते आजवर सातत्यान मार्गक्रमण करत आहे. अशी प्रदिर्घ  परंपरा वारीला लाभली असुन महाराष्ट्राच्या सामाजीक..सांस्कृतिक क्षेत्रातला हा चमत्कारच म्हणावा लागेल. वारीत महाराष्ट्राच लघुरुपच दिसत. महाराष्ट्राच धामीॅक व सांस्कृतिक रुप खर्य्या अर्थान समजुन घ्यायच असेल तर,एकदा तरी वारीला गेलच पाहीजे.अस म्हणण्यापेक्षा ''एक तरी वारी अनुभवावी' अस म्हणनच संयुक्तिक ठरेल.   वारी,मानवी जीवनाला जीवनाभुती देतानाच,नव आकारही देउन जाते.खरतर,ही आगळीवेगळी अनुभुती आयुष्यात प्रत्येकान एकदा तरी अनुभवावीच!     भारतात जरीअनेक मंदीर असतील,पंढरपुराहुनही प्रसिद्व भव्यदिव्य श्रीमंतही असतील पण,पंढरपुराची सर यांना नाहीच.तेथे धनान मोठी मं...