📝➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ।।जन्माष्टमी सुचिंतन।। आज भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिवस भारतभर साजरा होत आहे.जन्माष्टमी घराघरात साजरा करतानाच आपण थोडस चिंतनहि करायला हव.कृृृृष्णचरित्र म्हणजे प्रेरणेचा स्रोतच! भगवान कृृृष्ण जन्मापासुन ते मृत्युपर्यंत संघर्षाचा इतिहास चरित्रात आढळतो.कंसमामाच्या अत्याचारामूळ देवकी माता तुरुंगात होती.जन्माच्या अगोदरच कंसमामाने कृृृृृृृष्णाच्या सात भावंडाना ठार केल.जन्माच्या काही क्षणातच जन्मदात्रीचा विरह.राजपुत्र असुनही यशोदामातेकड गोकुळात मानलेल्या आईकड रहाव लागल.गुराखी म्हणून गुरहि राखावी लागली. .तेथेही अनेकदा जीवघेणे हल्ले झाले.त्यातुनही सहिसलामत निघाले. कृृृृृष्ण म्हणजे"किंगमेकर"कंसाला मारल.मथुरा जिंकुनही राज्यपदावर स्व:त न बसता कंसपुत्र उग्रसेनाला राजा बनवल. शिशुपालाचा शंभरवेळा अपमान शिशुपालाच्या आईला दिलेल्या वचनासाठीच सहन केले.शिशुपालाचा वध करुन पृृृृृथ्विला अत्याचारमुक्त केले.त्यान केदेत ठेवलेल्या सोळा सहस्र नारींशी विवाह केला तो भोगासाठी नव्हेतर त्यांना समाजात मानान जगता याव यासाठीच.भीतीने नव्हेतर,युद्व तयारीसाठी द्वारका वसवली. रणछोड...
पोस्ट्स
ऑगस्ट, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
🎍☘🌱🎍☘🌱🎍🌱☘🎍 ✍🏻 //श्रावणमासी हर्ष मानसी ...//__________________________ श्रावण आला अन मनाला हिरवळीचा आनंद जाहला,खरतर श्रावण सृष्टिला नव्हेतर,मनामनाला फुलवितो.अध्यात्माला,कवी,लेखकां च्या मनाला,शब्दपालवी अन शब्द फुलोराही फुलवतो.बालकवीची श्रावणमासावरची कविता आठवते, श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे.. क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी उन पडे... वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे मंगल तोरण काय बांधले नभोमंडपी कुणी भासे झालासा सूर्यास्त वाटतो सांज अहाहा तो उघडे तरू शिखरांवर, उंच घरांवर पिवळे पिवळे उन पडे उठती वरती जलदांवरती अनंत संध्या राग पहा पूर्ण नभांवर होय रेखिले सुंदरतेचे रूप महा बलाक माला उडता भासे कल्प सुमनची मालाची ते उतरुनि येती अवनीवरती ग्राहगोलाची कि एकमते सुंदर परडी घेऊनि हाती पुरोपकंठी शुध्दमती सुंदर बाला त्या फुल माला रम्य फुले पत्री खुडती सुवर्ण चंपक फुलाला विपिनी रम्य केवडा दरवळला पारिजातहि बघता भामारोष मनीचा मावळला फडफड करून थकले अपुले पंख पाखरे सावरती सुंदर हरणी हिरव्या कु...
।।निर्णय क्षमता विकसित करा....।।
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
🎯⚫🎯🌱🎯☘🎯🥇🎯 ।।निर्णयक्षमता विकसित करा♟🎯🌱🎯_________________________________ 'निर्णय' हा शब्द उच्चारताच आपणास, शासननिर्णय अथवा न्यायालयाचा निर्णय आठवतो. असंच,प्रत्येकालाच आपल्या आयुष्यात नित्य नियमितपणे अगदी प्रत्येक सेकंदाला,मग आपण जीवनाच्या कुठल्याही क्षेत्रात का असेना,कुठल्याही वर्गाचे,धर्माचे,जातीचे का असेना;एक गोष्ट करावीच लागते.ती म्हणजे,निर्णय घेणे.निर्णय घेण्यासाठी महत्त्वाचं म्हणजे,काय करायचं?कधी करायचं?,कुठे करायचं?कशासाठी करायच?आणि काय करू नये.हे अभ्यासपुर्ण ठरवणं आवश्यक असतं ज्याला,आयुष्यात हे ठरवता येत नाही म्हणजेच,त्याला निर्णयच घेता येत नाही.काहीच निर्णय न घेता व तो घेण्याचे टाळतो अथवा टाळण्याचा प्रयत्न करतो.त्याचा निर्णय आयुष्यच करत. निर्णय घेण,म्हणजे तरी काय हो?आपल्यासमोर परिस्थितीने वाढुन ठेवलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाची निवड करण्याची प्रक्रीया.जे यो...