🎍✡🎍🔯🎍🕉🎍⚛🎍✡☘☸☘✡🎍✡☘🔯 ✍🏻 __________॥ तमसो मा ज्योतिर्गमय॥___________________________________________________________________________________ भारत हा कृषिप्रधान देश असल्याने आपले सर्वच सण पर्यावरण,आरोग्य,कृृृृृषी ह्या विषयाला पुरक असे प्रत्येक सण ऊत्सव आपण अगत्याने उत्साहाने साजरे करत असतो.रोजच्या धावपळीच्या रुक्ष जीवनात असे सण,उत्सव आपल्या जीवनात सुखाची हिरवळ आणतात.त्यापैकीच एक दिपोत्सव,दीपावली दिवाळी अशा अनेक नावांनी ओळखला जाणारा हा सण उत्सव म्हणजे आनंदाचा ऊत्सव..उल्हासाचा उत्सव.. प्रसन्नतेचा उत्सव आणि प्रकाशाचा ऊत्सव.दिपोत्सवामागे भावाचे अनन्य साधारण अस महत्व आहे.भावशून्यतेने दीपोत्सव साजरा करण्यात अर्थच नाही.असे केल्याने यांत्रिकतेने साजरा केल्या सारखाच होईल.आजकाल,सोशलमिडीयावर अनेक स्वघोषित बुद्भिवंत हिंदु सण,उत्सवांना अंधश्रद्वांच्या परिमाणान मोजुन सण उत्सवाच्या आनंदात विरजण घालण्याचा प्रयत्न सातत्याने मिशन समजुन करत आहेत.अशावेळी आपणासही आपले सण,उत्सवामागचा आशय,महत्व खर्य्या अर्थाने समजुन घेउनच साजरे करुन जीवनात आचरीले पाहीजेत.हे सण,उत्सव हे उत्सव आन...
पोस्ट्स
ऑक्टोबर, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
🚩🎍🚩🎍🚩||ॐ ||🚩🎍🚩🎍🚩🎍 ✍🏻 ॥ नवरात्रात करु या शक्तीउपासना... ।||
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
🚩🎍🚩🎍🚩||ॐ ||🚩🎍🚩🎍🚩🎍 ✍🏻 ॥ नवरात्रात करु या शक्तीउपासना... ।|| सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी,नारायणी नमस्तुते।। नवरात्र महोत्सव संपुर्ण भारतवर्षात मोठ्या भावभक्तीच्या वातावरणात साजरा केला जातो. नवरात्र हा एक संस्कृत शब्द आहे, ज्याचा अर्थ 'नऊ रात्री' आहे.या नऊ रात्री आणि दहा दिवसात माॅ दुर्गा व सर्वच शक्तीमातेच नऊ प्रकारांनी पूजन केल जाते.दहावा दिवस दसरा म्हणून प्रसिद्ध आहे.वर्षात दोन वेळा नवरात्र येते.वसंत ऋतूत व शरद ऋतूत,हे दोन्ही ऋतू बदलत्या हवामानाचे,वातावरणाचे द्योतक आहेत. या बदलत्या हवामानाशी शक्तिजागरण करत जुळवुन घेण्याचा संदेश नवरात्रात आपण सहजच शिकत जातो.नवरात्राचे आयोजन बाह्य व अंतर्गत बदलातील सतुंलन टिकविण्यासाठी आहे.माणसाने बाहेरील जगतातील बदल स्वीकारुन त्या अनु रुप स्वत;मध्ये बदल करायला हवेत. हवामातील बदलाने शरीरस्वास्थावर होणारा परिणाम झेलता यावा. पाउस संपुन हिवाळ्याची सुरुवात होते.रुतु बदलतात आपणही अशा बदलाशी जुळवुन घ्यावे...