🌸🌱🌸🌱🌸🌱🌸🌱🌸🌸🌱🌸🌱 ✍🏻 🎯 मन के जीते जीत है..🎯 भाग _६ वा मागील भागात आपण सकारात्मक विचारावर चर्चा केली. या भागात सकारात्मक विचार कसा करावा यासंबधाने विचार करणार आहोत. काही दिवसापुवीॅचा मनाला भावणारा प्रसंग वाचायला मिळाला.खरतर,याला निकोप सकारात्मक दृष्टिकोन व खिलाडु वृत्ती अस म्हणायला हवे. नाशीकला नुकतीच महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाली.हर्षवर्धन सदगीर हा "महाराष्ट्र केसरी"म्हणून सन्मानित झाला.खरतर,ही त्याच्यासाठी अभिमानाची,कौतुकाची बाबच.आनंदोत्सव साजरा करण्याच्या अगोदर त्याने या प्रसंगी आपल्या अभुतपुर्व कृतीने खिलाडुवृत्तीचा परिचय लक्षावधी प्रेक्षकांना दिला. त्याने आपल्या या सकारात्मक कृतीने तरुण पिढिसाठी सकारात्मक दृष्टिकोनाचा व खिलाडुवृत्तीचा वस्तुपाठच हजारो प्रेक्षकांसमोर ठेवला.आपल्या प्रतिस्पर्ध्याला म्हणजे, शैलेश शेळकेला त्याने चक्क आपल्या खांद्यावर अच उचलुन घेतले.टाळ्यांचा कडकडाट झाला.खरतर,आपण यशाच्या धुंदीत प्रतिस्पर्ध्याला कमी लेखतो.यशही पचवता आल पाहीजे. हर्षवर्धनने आपल्या...
पोस्ट्स
जानेवारी, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
————✡ __________ ⚛—___ ⚜दुनिया मे जितना गम है...⚜————✡ ⚛————————————————————✍🏻 अगदी परवाचाच प्रसंग दिवसभराच्या कामाच्या व्यस्ततेन थकल्या भागल्या शरीरान कधिकधी घरी जाव अंथरुणावर मस्त लोळत पडाव अस वाटु लागल.सध्या नोकरी दिवसेंदिवस कठीण होत आहे.नोकरीत राम राहिला नाही. पोर शाळेत येईनात.आली ती अभ्यास करेनात.ज्यांना येतय त्यांना शिकवायच का?न येणार्य्यांना शिकवायच?त्यांच अभ्यासात मागासलपण ह्यास आम्ही जबाबदार कसे?पालकांची अनास्था त्यातच प्रशासनाचा दट्ट्या.वेळोवेळी द्यावे लागणारे अहवाल एक काम करायच तर,दुसर राहुन जात.ते करायला गेल की, तिसर ऊरावर येउन बसत.कधी मुलांना हात धुवायला शिकवाय च,नख काढलीत का पहायच.परिपाठ घ्यायचा.मतदार याद्या करायच्या,अध्ययन स्तर तपासायचा,मुलांची उपस्थिती वाढवा यची.पोषण आहार द्यायचा,त्याच्या नोंदी ठेवायच्या,online करायच,दररोज मूलांच्या वर्तन नोंदी ठेवायच्या,गाण म्हणायला शिकवायच,भाषण करायला लावायच,खेळही घ्यायचा मिटींग ला जायच अन ...
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
☘🎯☘🎯🈘🎯☘🎯☘🎯☘🎯☘ 🏵मन के जिते जीत है 🏵 (भाग_५) विचार माणसाच्या जीवनात फार महत्त्वाचे असतात.निसर्गाने फक्त मानवालाच विचारशक्ती अगदी मुक्त हस्ताने बहाल केली आहे.इतर कोणत्याही प्राण्यांकडे विचार करण्याची अथवा विचारांची देवाण-घेवाण करण्याची शक्ती नाही.विचारांचा माणसाच्या जीवनावर प्रभाव पडत असतो.कारण विचार हे मनात सातत्याने स्फुरत असतात.आदी मानवापासुन ते आज पर्यंत मानवी संस्कृंतीचा विकास वेगवेगळ्या टप्यातुन गेला. या विकासाचा पाया विचार करण्याचा आहे. माणुस कसा विचार करतो,हे समजणार यंत्र आजपर्यंत तरी शोधलं गेलच नाही. मानशास्रज्ञांच्या मते माणूस दिवसभरात अंदाजे चोविस ते साठ हजार विचार करतो.विचार करण्याची प्रत्येकाची शैली वेगवेगळी असते.बहुतांशी साठ ते सत्तर टक्के लोक नकारा त्मक विचार करतात.असे आढळुन आले.प्रत्येकाच्या विचार करण्याची पद्भती ही वेगवेगळी असते.योगी,भोगी,रोगी यांच्या विचारांच्या पद्वती भिन्न असणं साहजिकच आहे.आपल्या मनातील प्रत्येक विचार हा दोन प्रकारचा असतो.एक सकारा त्मक तर दुसरा नकारात्मक.आपल्या व...
-||विचारांच संक्रमण घडवु या ||
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
🌈🚩🌈🚩🌈🚩🌈🚩🌈🚩-🌈🚩🌈🚩-🌈🚩🌈 ----------💥--||विचारांच संक्रमण घडवु या || -💥 —----------- 🌈🚩🌈🚩🌈🚩🌈🚩🌈🚩-🌈🚩🌈-🌈🌈🚩🌈===============_===================== गारवा हा स्नेहाचा घेउन संक्रांत येते. संक्रांतीच्या माधुर्य्यात अवघ विश्व न्हाते. गारव्यातही चालते सदिच्छांची झुळझुळ तुमच्यासाठी आणला शुभेच्छांचा विचाररुपी तीळगुळ.. मकर संक्रमण हा सणच बदलाच महत्व समजावणारा सण.सुर्य मकर राशीत संक्रमण करतो.म्हणजेच,बदल करुन घेतो.आपणही आपल्या विचारात बदल करुन घेतले पाहीजेत.आपल्या मनात विचार सतत वाहतात, पण त्यांचे सामर्थ्य कमी होत नाही.. ते नदीप्रमाणे असतात.. एक एक विचार येत गेला, नाहीसा होत गेला.. पण सत्ता चालली ती विचारांचीच.. मनुष्याला या विचारांपासूनच प्रेरणा मिळत आली आहे. विचारांच्या सामर्थ्यांची तुलना करावी अशी अन्य शक्ती या ज...
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
"ः🎯⬜🎯☘🎯⬜🌱📈🎯☘⬜🌱⬜🎯⬜🌱⬜🎯 🔴 मन के जीते जीत है.. 🔴 भाग-४ मागील तीन भागात आपण मनाच महत्व अन महात्म्याचा अभ्यास केलाय.अवखळ मनाला स्थिरतेकडे नेण्यासाठी प्रयत्नांची चर्चा केली. समस्यांशी,संकटाशी मुकाबला कसा करावयाचा यासंबधी चर्चा केली याही भागात करणार आहोत. आपल जीवन अनेक प्रकारच्या दु:खद घटना,अडचणी, त्रास,वेदना,समस्यांनीच भरलेल असत.अस नव्हेच.तर अनेक सुखद प्रसंगही आपल्या जीवनात येतात.तसे दु:खदही येतात अशा प्रसंगातुन येणार्य्या अनुभवांना सोसतच जीवन प्रवासा तील चढउतारांना सामोर जावच लागत.जसे प्रत्येक रस्त्यावर चढउतार असतात तसेच जीवन प्रवासातही असे चढ-उतार येत असतातच."जगी सर्वसुखी असा कोण आहे..." जगात सर्वसुखी असा कुणीच नसत.प्रत्येक जणच कोणत्या ना कोणत्या वाईट प्रसंगातून गेलेलाच असतो.अशावेळी मन अशांत उद्विग्न होण,डोळ्यासमोर दाटलेला अंधार कधीही दुर होणारच नाही असही वाटु लागण साहजीकच असत.आपल्या मनात असे नकारात्मक विचार येतात.असेच विचार आपल्याला घाबरवुन टाकतात.असे विचार म्हणजे...