पोस्ट्स

मार्च, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
🚩🌿🚩🌿🚩🌿🚩🌿🚩🌿🚩🌿🚩🌿🚩☘🚩🌱🚩🌱🚩🌱🚩🌱🚩🌱🚩🌱🚩🌱🚩🌱🚩 ____✍               //विचारगुढी उभारु चैतन्याची....// _____________________________________________________________________________________________              अधर्माची अवघी तोडी               दोषांची लिहिली फाडी                सज्जनांकरवी गुढी।                 सुखाची उभवीं।              गुढीपाडव्याचं महत्व व महात्म्य विषद करताना माउलींचा खूप छानसा श्र्लोक ज्ञानेश्वरीत वाचनात आला. प्राचीन हिंदु संस्कृतीत 'चैत्र शुध्द प्रतिपदा','वर्षप्रतिपदा'...!  हा सण! या सणाला महाराष्ट्रात'गुढिपाडवा' अस म्हटलं जातं. हा साडेतीन मुहुर्तांपैकी एक पूर्ण मुहुर्त!हा दिवस महापर्व म्हणूनही साजरा करण्याची हिंदुंची देदिप्यमान व वैभवशाली परंपरा आहे.     ह्याच पवित्र दिवसापासुन हिंदू नववर्षाची सुरुवात ह...

मन के जीते जीत है...भाग ६वा

🌸🌱🌸🌱🌸🌱🌸🌱🌸🌸🌱🌸🌱 ✍🏻      🎯 मन के जीते जीत है..🎯     भाग _६ वा     मागील भागात आपण सकारात्मक विचारावर चर्चा केली.या भागात सकारात्मक विचार कसा करावा यासंबधाने विचार करणार आहोत.       काही दिवसापुवीॅचा मनाला भावणारा प्रसंग वाचायला मिळाला. खरतर,याला निकोप सकारात्मक दृष्टिकोन व खिलाडुवृत्ती अस म्हणायला हवे.    नाशीकला नुकतीच महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाली.हर्षवर्धन सदगीर हा "महाराष्ट्र केसरी"म्हणून सन्मानित झाला.खरतर,ही त्याच्यासाठी अभिमानाची,कौतुकाची बाबच. आनंदोत्सव साजरा करण्याच्या अगोदर त्याने या प्रसंगी आपल्या अभुतपुर्व कृतीने खिलाडुवृत्तीचा परिचय लक्षावधी प्रेक्षकांना दिला. त्याने आपल्या या  सकारात्मक कृतीने तरुण पिढीसाठी सकारात्मक दृष्टिकोनाचा व खिलाडुवृत्तीचा वस्तुपाठच हजारो प्रेक्षकांसमोर ठेवला.आपल्या प्रतिस्पर्ध्याला म्हणजे, शैलेश शेळकेला त्याने चक्क आपल्या खांद्यावर उचलुन घेतले.टाळ्यांचा कडकडाट झाला.खरतर,आपण यशाच्या धुंदीत प्रतिस्पर्ध्याला कमी लेखतो.यशही पचवता आल पाहीजे. हर्षवर्धनने आपल्या मनाचा म...
👑🌱👑🌱👑🌱👑🌱👑🌱👑🌱👑🌱👑 ✍🏻       ।।मन के जीते जीत है।।    भाग८वा ------------------------------------------------------------------------     बघायला गेल तर,आयुष्य खुप सोप असत..     जगायला गेल तर,दु:खातही सुख असत..।।     चालायला गेलं तर,निखारेही फुले होतात..     तोंड देता आले तर,संकटही शुल्लक असत..     वाटायला गेलं तर,अश्रुंतही समाधान असत..।।      हसायला गेल तर,रडणेही आपल असत..।।      या कवितेप्रमाण आपण समस्यांना घाबरलो की,समस्या संघर्षात बदलतात.संघर्षापासुन जेवढ म्हणुन दुर जाल,तेवढ ती जवळ येतात.स्थान व लोक बदलल्याने आपल्या समस्या सुटत नसतात.उदाहरण द्यायचे तर,आपण शारीरिक किंवा मानसिक आजाराने ग्रस्त आजारी असतो तेव्हा दवाखान्यात जाण्या ऐवजी;जगभर नुसत फिरत राहील्याने आजार दुरुस्त तरी होईल कसा?तो तर,आपल्या सोबतच असतो,त्यामूळे स्थान बदलण्यापेक्षा,आपण त्यावर उपाययोजना करणे आपल्या हिताचे असते.समस्यांबाबतही असच असत.स्थान बदलल्याने समस्या सुटतच नाही तर मात करण्यासाठीच्या उ...