पोस्ट्स

मे, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

।।पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर।।

इमेज
🚩🌼🚩🌼🚩🌼🚩🌼🚩🌼🚩🌼🚩🌼🚩                             ।।पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर।।                      ✍🏻_____________________________ __________                      आज पुण्यश्लोक अहिल्यादेवीचा जन्मदिन. आजच्याच दिवशी रोजी अहिल्यादेवींचा जन्म ३१ मे १७२५ रोजी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यात जामखेड तालुक्यातील चौंडी या गावी झाला.त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे त्या गावचे पाटील होते.स्त्रीशिक्षण फारसे प्रचलित नसतानाही त्यांच्या वडिलांनी त्यांना लिहिण्यावाचण्यास शिकवले होते.लहानपणापासूनच धाडसी होती.राज्यकर्त्यांना आवश्यक असणारे सर्व गुण तिच्याजवळ लहानपणापासूनच होते.       असाच एक वाचनात आलेला प्रसंग,एकदा चोंडी गावात थोरले बाजीराव पेशवे यांच्या सैन्याचा तळ पडला होता.सोबत मल्हाररावही होते.सीना नदीच्या काठी असलेल्या एका देवालयात दर्शनासाठी म्हणून छोटी अहिल्याही आपल्या आई बरोबर गेली ...

।।प्रा.डाॅ.व्यंकट माने सरांच जीवन म्हणजे,उधळीत जाणे ह्यातील सेवागंध।। वाढदिवस व लग्नवाढदिवसाच्या शुभयोगाच्या योगायोगानिमित्त हा लेख...।।

🍃🍂🍃🌈🍃🍂🍃🍂🍃🍂🍃 🔶 प्रा.डाॅ.व्यंकट माने सरांच जीवन म्हणजे,उधळीत जाणे; ह्रयातील सेवागंध ..🔶 ||त्यांच्या वाढदिवस व लग्नवाढदिवसाच्या शुभयोगाने शुभेच्छा चिंतन...,                                                       कधी कुणाचे आसु पुसता बोटांनी हळुवार, हात होतसे वाद्य सुरांचे पाझरती झंकार. प्रेमाच्या या गाण्यासाठी प्रेमाचा हा छंद जगणे म्हणजे उधळत जाणे ह्यद्यातील आनंद पाडगावकरांच्या ह्या कवितेतल्या चार ओळी ज्यांच्या जगण्यातुन अनुभवायला मिळाल्या अस; व्यक्तिमत्व ज्याने आपल उभ आयुष्य जनसेवेसाठीच व्यतित केल.भोकरच्या मातीच्या पुण्याईचा टिळा कपाळी लावत,भोकरच्या मातीत जन्मलेल अन संघाच्या संस्कारी मुशीतुन घडलेल,भोकरच्या डोंगरदर्य्यातच नव्हेतर, अनेकदा महाराष्ट्रभर आपल्या कार्यकर्त्ृत्वाचा ठसा उमटवत गेल.. शैक्षणिक,सामाजीक,सेवा,क्रिडा,क्षेत्रात आपल्या सुगंधी व्यक्तीत्वान,आपल्या मनमिळाउ स्वभावान सतत कार्यसुगंधाचीच मुक्त उधळणच केली.समाजमनाची नाडी त...
मनामनात रुजलेला अन कोरोना संकटकाळातही फुललेला, व्यंकटेश चौधरींचा काव्याविष्कार....     ___________________________✍🏻 कोरोना या संकटकाळातही गोदातीरी असलेल्या नंदीग्राम नगरीत अखंड वाहणाऱ्या गोदाप्रवाहात काव्यप्रवाहाचा संगम होऊन,मिसळून अखंड वाहत आहे.तांबोळी सरांच्या शब्दात सांगायचं तर, "या मातीच्या पुण्याईचा टिळा कपाळी लावू, जोवर वाहे गोदामाई तोवर गाणी गाऊ... जगभरात कोरोना विषाणूच्या  भयप्रवाहातही; गोदातीरावर मात्र कोरोना काळाला यशवंत महाविद्यालयातल्या मराठी विभाग व कृृृृतिशील विद्याथीॅ समूहाच्या संयुक्त विद्यमाने कवितेचा कृतिशील प्रतिसाद देऊन, 'कोरोना'काळातील कविता वाचन गेल्या तेहतीस दिवसापासून अविरतपणे ही काव्यगोदा युट्युबवर"httphttps://youtu.be/WyQCyc-vgbA ('विचारशलाका' हे युट्युब चॅनलवरुन तेहतीसदिवसापासून प्रवाहीत ठेवली. त्याबद्दल प्रथम आयोजकांचे मनस्वी अभिनंदन...    दि १८मे २०२० रोजीचा चौतीसाव्या दिवशी, कवितावाचन करून गोदामाईला काव्यरूपी अर्घ्य व्यंकटेश चौधरी सर,नांदेड यांनी दिलं. जो न देखे रवी, वो देखे कवी... असं म्हटलं आहे,ते उगीच नव्हे, व्यव...

||कुटुंब एक चिंतन....|||

🌿☘🍃🌲✍🌲🍃🌲✍___________________      कुटुंब  एक चिंतन... =================== आज जागतिक कुटुंब दिवस,सर्व कुटुंबवत्सल माणसास आज या दिनाच्या योगाने शुभेच्छा...            आपल्या प्राचीन हिंदु संस्कृतीत आपण केवळ आपल्याच कुटुंबाला नव्हेतर ,अखिल जगताला एक कुटुंब मानल. महोपनिषदाच्या,चौथ्या अध्यायात आलेला श्लोक,आपले पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्यात सातत्याने असतो. "उदवाचरितांतंतू वसुधैव कुतुंबकम" ।    याचा अर्थ,ह्या विश्वातील सर्व सजीव सृष्टीलाच नव्हेतर, संपुर्ण पृथ्वीलाच एक कुटुंबच मानण्याची आपली प्राचीन हिंदु परंपरा आहे.माउलींनीही पसायदान मागताना"विश्वात्मके देवे..,"हाच भाव वृद्वींगत केला.असा भाव आपल्या हिंदु जीवन पद्भतीतुन आचरणात आणत,आजही अनेकांनी एकत्र कुटुंब व्यवस्था टिकवुन ठेवली.खरतर!अशा कुटुंबाच या दिवशी अभिनंदन करण गरजेच वाटत.                                         आज जगभर कुटुंबव्यवस्था नामशेष होण्याच्या मार...

आई नावाचं विचारपीठ

🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺                                    //   आई नावाचं विचारपीठ // _________________€______                                        आई एक नाव असतं. घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं! सर्वांत असते तेव्हा जाणवत नाही आता नसली कुठंच तरीही नाही म्हणवत नाही जत्रा पांगते पालं उठतात पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात आई मनामनात तशीच जाते ठेवून काही जिवाचं जिवालाच कळावं असं जाते देऊन काही आई असतो एक धागा वातीला उजेड दावणारी समईतली जागा घर उजळतं तेव्हा तिचं नसतं भान विझून गेली अंधारात की सैरावैरा धावायलाही कमी पडतं रान पिकं येतात जातात माती मात्र व्याकुळच तिची कधीच भागत नाही तहान दिसत नसलं डोळ्यांना तरी, खोदत गेलो खोल खोल की, सापडतेच अंतःकरणातली खाण याहून का निराळी असते आई? ती घरात नाही तर मग कुणाशी बोलतात गोठ्यात हंबरणाऱ्या गायी? आई खरंच काय असते? लेकराची माय असते वासराची...

।।हिंदुकुलभुषण महाराणा प्रताप ...।।

इमेज
🌺🚩🌺🚩🌺🚩🌺🚩🌺🚩🌺🚩🌺🚩🌺🚩🌺🚩🌺        🚩 हिंदुकुलभुषण महाराणा प्रताप .... 🚩    🌺🚩        साहस का प्रतीक नीले घोड़े पर सवार,  वीरता का प्रतीक मेवाड़ी सरदार।  हिंदुओं की शान है आज भी,  जिनका नाम है महाराणा प्रताप    छत्रपती शिवराय,राणा प्रतापांच नाव घेत आजही छाती फुगुन येते.स्वाभिमानाने मन भरुन येते.अशा राणांच्या जीवनचरीत्रातुन  नव्याने  स्फुतीॅकण घेवु या.. मेवाडचा सिंह महाराणा प्रताप अत्यंत शूर, महान योद्धा, तेजस्वी, धर्माभिमानी अन स्वाभिमानी राजा अवघा मारवाड मुघल सम्राट अकबराच्या शौर्यापुढ शरण जात मंडलीक होत असताना नावासम प्रतापसिंह नरवीर राणा बलाढ्य मुघलांशी तब्बल तीस वर्ष एकाकी  लढत होते.     राजस्थानतल्या मेवाड राज्याचे संस्थापक बाप्पा रावलांनी सिसोदिया घराण्याचे राज्य स्थापन केले व उदयपूर येथे आठव्या शतकात एकलिंग महादेव मंदीराची प्राणप्रतिष्ठापणा केली.हेच या घराण्याचे कुलदैवत.या वैभवसंपन्न राजघराण्यात महाराणा उदय सिंह आणि जीवत कंवर यांच्या पोटी कुंभलगड किल्ल्यावर महारा...

।।अत्त दीप भव...।

➖➖➖➖➖▪️⭕🔘▪️➖➖➖➖➖➖➖ ••✦✿✦•✦✿✦••••✦✿✦•✦✿✦•••---------- 🪔अत्त दिप भव...... 🪔   अत्त-दीप-भव अत्त-दीप-भव,स्वयंदीप हो, दया धर्म शांतीच्या पथाचा, पथिक तुझा तूच हो तू स्वयं दीप हो, अत्त-दीप-भव, स्वयंदीप हो कोसळोत वर्षा,उठूदे झंजावातआसूड विजेचे, घेऊनिया निमिषात धावूदे दिशांना,करुनिया आकांत पण निश्चल असुदे, ज्योत तुझ्या हातात. तू अविश्रांत सामर्थ्य उरी घे,सूर्याचे रूप हो तू स्वयं दीप हो. अत्त-दीप-भव,स्वयंदीप हो, मानव्य जपाया,हो तू मानव आधी तेवता जळूदे,आसक्तीची व्याधी बोधिसत्त्व फुलुदे,तुझिया ओठावरती निथळू दे तयातून,सिद्धार्थाची नीती तू कळ्या फुलातील कोमलता हो,सुगंध आनंद हो तू स्वयं दीप हो. अत्त-दीप-भव,स्वयंदीप हो, तू जळणारांचे, हो अवघे सर्वांग हो हृदय तयांचे,सोड सुखाचा संग जळताना दे तू,मंत्र जगा जळण्याचा दु:खाच्या तिमिरा,सदैव संपविण्याचा चैतन्य अहिंसा सत्य दयेचे,तूच मूर्त रूप हो तू स्वयं दीप हो अत्त-दीप-भव,स्वयंदीप हो     शांताराम नांदगावकर यांची तथागतांना शब्दपुष्पांजली आज बुद्भपोणीॅमेच्या योगाने सहजच माझ्या मनात "अत्त दीप भव" हा महामंत्र माझ्या मन...
इमेज
🔴 *बहुजन प्रतिपालक, सामाजीक सुधारणेचे जनक  कृतिशिल समाजसुधारक, राजर्षी शाहू महाराज..........! ______________________________________________________________________________________                                            महान पुरुषांचे राष्ट्र ते महाराष्ट्र.सह्याद्रीच्या डोंगरकपार्य्यात रत्ने सापडत नसली म्हणुन काय झाले.ही तर नररत्नांची खाणच!याच भुमीत स्वातंत्र्याचा उद्भोष झाला.राष्ट्रमाता जिजाउंच्या स्वप्नातल हिंदवी स्वराज्य शिवरायांनी उभारल.छ.शंभुराजे, छ.राजाराम महाराज,ताराउनी   प.बाजीराव यासारख्या मराठा वीरांनी  ते अटकेपार नेल.मराठा साम्राज्याचे विभाजन झाले.महाराष्ट्राला दोन छत्रपती मिळाले.सातारा व कोल्हापुर संस्थान बनले.अशा वैभवशाली परंपरेचा वारसा जपणारी ही संस्थान . याच भुमीत संतानी व समाज सुधारकांनी समतेची व समरसतेची बीज पेरली त्यातुनच समता, समरसता,अस्पृश्योद्भाराची चळवळ उभी राहीली.ही भुमी फुले,शाहु, आंबेडकरांची समताभुमी बनली.याच त्रिमुतीॅप...

।।कोरोनाला आकषिॅत करुच नका..मनाची मशागत करतच कोरोनाशी लढा...।।

••✦✿✦••✿✦•••••✦✿✦••✦✿✦••✿✦•••••✦✿✦•-••✿••✦✿✦••••✦✿•••✦✿••✦✿✦-✦✿✦••••✦-✦__________________________________________          ||कोरोनाला           आकषिॅत करुच नका...मनाची मशागत करतच कोरोनाशी लढा... .............................................. 🌱.....चला,करु या             मनाची मशागत...... .................(भाग-२).,..,..................................................................................        पहील्या भागात आपण या गंभीर परीस्थितीतही सकारात्मकता बाळगुन कोरोनाची काळजी करण्यापेक्षा; काळजी घेण्यासंबधी चर्चा केली.आपण सातत्याने कोरोना संबधीच्या अपडेटस घेत आहोतच,मेडीकल बुलेटीन,सोशल डिस्टंस संबधी सुचना,लाॅकडाउनसंबधी सुचना सोशल मिडीया, इलेक्ट्राॅनिक मिडीया,प्रिंट मिडीया या व अशा स्रोतांद्वारे माहीती आपणापर्यत येतेच.यात जगभरातील मृतांची आकडेवारी, लाॅकडाउन झुगारुन जाणार्य्या प्रवृती,लाॅकडाउनमुळे अर्थव्यवस्थेन गाठलेली शुन्यावस्था,हातावर पोट असलेल्या परप्रांतातील मजुरांची अवस्था! ...