पोस्ट्स

ऑगस्ट, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

🚩गौरीचं आगमन चैतन्याच अन मांगल्याचे .. 🚩गौरीचं आगमन चैतन्याच अन मांगल्याचे ......

 ।🐾🌴🐾🌴🐾🌴🐾🌴🐾🌴🐾_🐾🌴🐾🌴🐾 _  🚩गौरीचं आगमन चैतन्याच अन मांगल्याचे ......                   गणेशोत्सवाच्या काळात गौरीच आगमन  होत आहे.आज घरोघरी ज्येष्ठागौरीची आगमन होत आहे. गणपतीच्या दोन दिवसांनी जेष्ठा गौरीच आगमनाने घर सुखसमृद्गिन भरुन येत असत.                        'यत्र नारायस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः।     यत्रैस्तु न पूज्यन्ते सर्वस्तत्रफलाः     यत्र तू नार्य: पूज्यन्ते तत्र देवता: रमन्ते,    यात्रा तू: न पुजयंते तत्र सर्व क्रिया: अफलाह (भवन्ती).  ज्या ठिकाणी स्त्रीचा आदर केला जातो,तेथे त्यांच्या अपेक्षांची पूर्णता होते.त्या ठिकाणी देवताचं वसतिस्थान असत.त्यामुळे समाज आणि कुटुंब आनंदी रहाते.जिथे असा सन्मान होत नाही त्यांचा तिरस्कार केला जातो,तेथे देवकृपा नसते तर,तेथे अस्थैर्य,अशांती नांदत असते कुठलही कार्य यशस्वी होत नाही.                      ...

।।कोरोनासह माणसाला जगावं लागेल...।।

 ""🌱कोरोनासह माणसाला जगावं लागेल_🌱___________________________________________________ ✍🏻      (भाग पहीला)  ___________________________________________________ ✍🏻                                                आज कोरोना आपल्या जिल्ह्यातच नव्हेतर,गावात आणि घराशेजारी येउन आपल अस्तित्व दाखवत असताना,आपल्याला भीती वाटण साहजीकच आहे.जवळपास पाच महिन्यांहुनही अधिक काळ अलटुन गेलाय.कोरोना नावाच्या महाभयंकर अदृष्य व इवल्याश्या विषाणुन जवळपास २६ लाखांच्या नजीक लोकांना बाधीत केल असतानाही,दुरुस्त होणार्‍यांची संख्याही जवळपास साठ टक्क्यांच्या वरही पोचली.अशी आकडेवारी सांगते.या विषाणुने आपल सार जनजीवन उद्गस्त करुन टाकलय.यामुळ जगण्यातली सहजता निघुन गेली.देशाला व जगाला आर्थिक आव्हानाच्या फेर्‍यामध्येही अडकवले,व्यापार व कामधंदे ठप्प झाले.पेमेंट येत नाही,विक्री 'ना'च्या बरोबर आहे.त्याचबरोबर,देशाच भवितव्य घडवणारी उद्योन्मुख भारताची पिढी शिक्षणाशिवाय वंचीत आहे...

कर्मयोगी श्रीकृृृृष्ण

🚩🐾🚩🐾🚩🐾🚩🐾🚩🐾✍🏻🐾🚩🐾🚩🐾🚩🐾🚩🐾🚩🐾 🐾🚩🐾🚩🐾🚩🐾🚩🐾🚩🐾                                            ।।कर्मयोगी श्रीकृष्ण।। _____________________________        तेथे कर माझे जुळती,दिव्यत्वाची जेथ प्रचीती ॥ ध्रु ॥                                आज भगवान कृष्णाचा प्रकटदिन.जन्माचा दिवस,ज्याला जन्माष्टमी,गोकुळ अष्टमी,श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला,भारतभुमीत अन्याय व अत्याचाराच्या नवयुगाला आरंभच झाला.भारताच्या विविध प्रांतात जन्मदिन उत्सव भारतात सर्वत्र होतो.गोकुळ,मथुरा,वृंदावन,द्वारका,जगन्नाथ पुरी,महाराष्ट्रातही हा मोठ्या प्रमाणावर साजरा होतो.विशेषत: कोकणात या उत्सवा निमित्य दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो व त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो.             ...

___// आत्मनिर्भर भारत (भाग दुसरा)_______

✍🏻____________  🌱आत्मनिर्भर भारत 🌱__________________                                                                     (_________________(भाग-दुसरा)—___________________________ चंदू  चक्रवार_ ________________________________________________________________                              आत्मनिर्भर होण म्हणजे तरी काय असतं?स्वत:चे काम स्व:त करणं, स्वावलंबी होणे.स्वावलंबी व्यक्ती व राष्ट्रालाच सर्वत्र मानसन्मान मिळत असतो.स्वत:चा सन्मान करणारा माणुस व राष्ट्र स्वत:च्या गरजांची पुर्तता स्वक्षमतेने पुर्ण करतच,स्वत:च्या पायावर उभ राहणं असतं. व्यक्ती व राष्ट्र जीवनात यश मिळवण्याचा'आत्मनिर्भरता' हा ऐकमेव मंत्र आहे.खरतर,आत्मनिर्भरतेशिवाय अन्य कुठलाच मार्ग शिल्लकच नसतो. कोणत्याही कामात यशस्वी होण्यासाठी आवश्यक प्रयत्न हा करावाच लागतो.त्याश...

आत्मनिर्भर भारत --भाग पहीला

✍🏻                                                 🌱                      || 🌱आत्मनिर्भर भारत🌱-| ---------------------------------------            ©चंदु चक्रवार © -------------------------------------                         (भाग-पहिला  )-----------------------------------             महीनाभराहुन अधिक दिवसापासुन आपण भारताचा भुभाग चीनने बळकावल्याच्या बातम्या चर्चा विरोधी पक्ष्याच्या वतीने वक्तव्यातुन तर चीनने आपल्या एक इंचही जमिनीवर अतिक्रमण झाले नसल्याची वक्तव्ये सत्ताधार्‍यांकडुन वक्तव्ये प्रसारमाध्यमे व सोशल मिडीयावरुन पाहत,ऐकत,वाचत असताना परस्परविरोधी बातम्यांनी जनमानसात संभ्रमावस्था निर्माण होत आहे.याही परिस्थितीत आपण १९६२ला चीनने बळकावलेल्या भुमीबाबत मात्र हे दोघेही वाद...