पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

एक दिवा आपणही होवु या....

🕯️💥🕯️🎇  एक दिवा आपणही होऊया..🕯️🎇 💥 ➖💥➖➖💥➖💥➖💥➖💥➖💥➖  ➖💥➖💥                      जैसी दीपकळी धाकुटी।परी बहु तेजातें प्रगटी तैसी                       सदबुद्धी हे थेकुटी  म्हणो नये।।                                               दिपावलीच्या सणानिमित्ताने ज्ञानेश्वरीतील ही ओवी सहज आठवली.बुद्धियोग आणि कर्मयोग यांचं महत्त्व समजावून सांगताना कुरुक्षेत्रावर क्षत्रिय धर्माचे ज्ञान सांगितल्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला उपदेशिताना म्हटल, सुदबुद्धीच्या ठायी पापपुण्याचा प्रवेश होत नसतो.या कारणाने सत्वादी त्रिगुणांचा तिला स्पर्शही होत नाही. हा योग म्हणजेच कर्मयोग!     माऊली या ओवीत म्हणतात,ज्याप्रमाणे दिव्याची ज्योत लहान असली तरी,प्रकाश मात्र भरपूर देते.त्याचप्रमाणे ही सदबुद्गी ही आत्मप्रकाश देणारी असते.दगडाप्रमाणे परीस जसा स...

🔘 अखेरचा हा तुला दंडवत..... 🔘

      ▬▬▬▬▬🔹ஜ۩۞۩ஜ🔹▬▬▬▬ 🔘 अखेरचा हा तुला दंडवत..... 🔘 ▬▬▬▬🔹ஜ۩۞۩ஜ🔹▬▬▬▬▬                    संपूर्ण जगातील बंजारा बांधवांची काशी म्हणून ओळख असलेली पोहरादेवी हे बंजारा समाजाच दैवत.पोहरादेवी आणि बंजारा समाज यांचे अतूट असे नाते आहे.बंजारा व्यक्तीच्या जीवनात पोहरादेवी या गावाला अन्यय साधारण असे महत्व आहे.सुमारे 250 वर्षापूर्वी संतश्रेष्ठ सेवालाल महाराज हे बंजारा समाजात अवतारी पुरूष होवून गेले.सेवालाल महाराजांना बंजारा समाज कुलदैवत मानतो.सेवालाल       "यदा यदा ही धर्मस्य ग्लानीॅ भवती भारत.."या गीतेतील उपदेशा प्रमाणे समाजात अन्याय अत्याचाराचा कळस गाठला तेव्हा समाजात अवतारी पुरूष जन्म घेत असतात.बंजारा हा पुर्वापारपासुन भटका समाज सतत फिरत असल्याने त्यांच्यावर अन्याय व अत्याचारही घडायचे.हयापासून मुक्ती मिळवुन देण्यासाठी सेवालाल महाराजांनी अवतारी पुरुषासम कार्य केल.समाजाला स्वाभीमानाचे जीवन जगता यावे यादृष्टीने त्यांनी समाजमनात स्वाभिमान पेरला     सेवालाल महाराजांचा जन्म कर्नाटक राज्यात गुत्तीबल...