✍🏼 ||दहशतवाद ही समस्या...|| राष्ट्रवाद के सिद्धांतो पर अब हमको आना होगा। छोड़ अहिंसा, शान्तिवाद सब,यह आतंक मिटाना होगा।। अब ना झुकेंगी अब ना सहेंगी,सीमायें अपमान की। लड़ने को तैयार है सारीज,नता हिंदुस्तान की।। दहशतवाद ही एक समस्या आहे.ज्याने केवळ भारतच नव्हे तर, संपूर्ण जगाला हलविले आहे.दहशतवादाचा आपल्या देशाच्या विकासावर गंभीर परिणाम झाला आहे.भारताला दहशतवादाच्या विविध रुपांनी घेरल आहे.मला वाटत भारत हा जगात हा अशा दहशतवादांनी घेरलैला ऐकमेव देश असावा.जगाला दहशतवादाची ओळखच सन २००० साली झाली पण भारतात दहशतवाद महमद गझनीने आणला.त्यानंतर आलेल्या सर्व आक्रमकांनी त्यात मोगलांनी भारतीयांच जीवनच बदहाल करुन सोडल.सर्व मोगल आक्रमकांच्या अनन्वित अत्याचारान होरपळलेल्या समाजान जीव मुठीत घेवुन मुर्दाडासम जीवन अनुभवल.जीत्याजागत्या माणसांची मेल्यावाणी गत झाली.अस्मानी अन सुलतानी दहशतवादाशी झुंजत पराभवाच्या जखमा झेलत समाज पुढ जात राहीला.पुढे यांचाच कित्ता गिरवत डच,फ्रेंच,इंग्रजांनी दहशतीची, दहशतवादाची राजवट उभारली.समाज पोखरला जात होता.१८१८ ते १९४७ पर्यत जुलमांची परीसीमा गाठली.या काळात फ...
पोस्ट्स
नोव्हेंबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
*अधुनिक धन्वन्तरींना नमन!!*
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
🪔====🪔====🪔=====🪔====🪔====🪔 * अधुनिक धन्वंतरींना नमन * _____ * चंदू चक्रवार * 🪔====🪔====🪔=====🪔====🪔=====🪔 धनतेरस हा दिवाळीच्या सुरुवातीचा दिवस भगवान धन्वंतरी या देवतेचा वाढदिवस म्हणून हजारो वर्षांपासून साजरा केला जातो.भगवान धन्वंतरींना आरोग्याची देवता संबोधले जाते. त्यामुळे भारतीय चिकित्सक हा दिवस अत्यंत भक्तिभावाने धन्वंतरींचे पूजन करून साजरा करतात. धनतेरसला काही परिवारांमध्येन लक्ष्मीपूजनही केले जाते, त्यानिमित्त सेवाभावान रुग्णचिकित्सा करणार्या अधुनिक धन्वन्तरींचही पुजन व्हाव ... धन्वंतरी हे देवांचे वैद्य,श्रीविष्णूंचे अंशावतार मानले जातात.आपल्या चार हातांत अवघ्या भूतलावरील प्राण्यांचे आरोग्य भगवान धन्वंतरींनी सामावले असून,पृथ्वीतलावरील प्रथम १४ रत्नांपैकी एक,पहिले चिकित्सक मनुष्याच्या शरीर मनाला त्रास देणाऱ्या घटकांचा नाश करण्यासाठी धन्वंतरी अवतरले.प्रकट झाले, तो दिवस म्हणजे धनतेरस. आरोग्य देवतेचा वाढदिवस लक्ष्मीपूजन ‘आरोग्य हीच खरी लक्ष्मी आहे’, हेच सुचवून जातो. अाश्विन कृष्ण त्रयोदशीच्या दिवशी दीपावलीच्या दोन दिवस अगोदर समुद्रमंथनातून दुध...
🪔एक दिवा आपणही होऊया..🪔.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
.🪔"━━🪔•═•🪔━━🪔•═•🪔━━🪔═•═🪔━━🪔" 🪔एक दिवा आपणही होऊया..🪔. 🪔"━━🪔•═•🪔━━🪔•═•🪔━━🪔═•═🪔━━🪔" जैसी दीपकळी धाकुटी। परी बहु तेजातें प्रगटी तैसी सदबुद्धी हे थेकुटी म्हणो नये।। दीपावलीच्या सणानिमित्ताने ज्ञानेश्वरीतील ही ओवी सहजच आठवली.बुद्धियोग आणि कर्मयोग यांचं महत्त्व समजावून सांगताना कुरुक्षेत्रावर क्षत्रिय धर्माचे ज्ञान सांगितल्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला समजावताना म्हटले,सदबुद्धीच्या ठायी पापपुण्याचा प्रवेश होत नसतो.या कारणाने सत्वादी त्रिगुणांचा तिला स्पर्शही होत नाही. हा योग म्हणजेच कर्मयोग!माऊली या ओवीत म्हणतात,ज्याप्रमाणे दिव्याची ज्योत लहान असली तरी,प्रकाश मात्र भरपूर देते. .त्याचप्रमाणे सदबुद्धी दिसत नसली तरी,प्रकाश देणारी आहे.अशी ही जगात दुर्लभ व दुमिॅळ असलेल्या सदबुद्गीची,विचारी पुरुषाने प्राप्ती करून घ्यावी.दगडाप्रमाणे सहजच परीस कोठेही सापडत नसतो. अमृताचा थेंबही दैवयोगान...